परिस्थितीनुसार निर्णय - उद्धव ठाकरेजी आपली मागणी योग्य
वाचा....सुरेश साळवे लिखित " सत्या" एक वास्तव आणि विस्तावाही....... अवघ्या मुंबापुरीत लाखो परप्रांतीय नागरिक ज्यांचे रोजीरोजगर हे हातावरचे पॉट असे आहेत. लॉक डाऊन आणि संचारबंदी, तसेच विविध परिसर सील केल्याने या लाखो परप्रांतीय नागरिकांचे उद्योगच बंद पडले आहेत. त्यामुळे दहा बे दहाच्या घरात क…